|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,
पाकड्यांना धूळ चारत भारतीय संघाने आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण सामना जिंकला आणि देशाची शान राखली त्याबद्दल भारतीय संघाचे अत्यंत मनःपूर्वक अभिनंदन. आजचा सामना फायनलपेक्षाही महत्त्वाचा होता कारण तो देशाच्या शत्रूबरोबर होता.
संपूर्ण भारतीय संघाचे पुन्हा पुन्हा अभिनंदन.
आज सामना सुरू झाल्यावर भारतीय फलंदाजांनी जे प्रदर्शन केले ते अत्यंत हीन दर्जाचे होते. आपण विश्वचषक सामन्याची उपांत्य फेरी पहात आहोत की रणजी ट्रॉफीचा सामना हे कळत नव्हते. सेहवाग आणि रैना उत्तम खेळले. सचिनने चार जीवदानांच्या बळावर चांगली धावसंख्या उभारली. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी पूर्ण अपेक्षाभंग केला. गौतम, विराट, युवराज आणि साक्षात विश्वचैतन्य धोणीमहाराजांनी पार निराशा केली. इतकी की आम्ही सामना बघायचा सोडून चक्क झोपलो. त्यानंतर रैनामुळे २६० चा पल्ला गाठता आला.
२६० हे विश्वचषक मालिकेतील अशा महत्त्वाच्या सामन्याचे आव्हान असू शकत नाही. किमान ३२० ची धावसंख्या अपेक्षित होती. पण भारतीय गोलंदाजांनी चांगला खेळ केला. विशेषतः नेहराने चांगली गोलंदाजी केली. भारताचे क्षेत्ररक्षण चांगले होते. झहीरला नेहमीप्रमाणे जाम झोडला हा भाग वेगळा.
एकंदरीत आमची ब्लॅकलेबल फुकट जाणार नाही.
खरे सांगायचे तर, भारत हा सामना जिंकेल हे आम्हाला कालच माहीत झाले होते. झाले असे की, भावना पवारशी काल गप्पा मारत असतांना आम्ही आजचा सामना कोण जिंकेल हा प्रश्न सोडवला होता. भावनाला क्रिकेटमध्ये खूप रस असल्यामुळे क्रिकेटमधील प्रत्येक घडामोडीवर आमच्या नेहमी गप्पा होतात. काल जेव्हा आजच्या मॅचबद्दल तिच्याशी बोलत होतो तेव्हा तिलाच पर्याय लिहून त्यांना नंबर द्यायला सांगितले. तिने लिहिलेले पर्याय असे:-
१) पाकिस्तान २) भारत
आम्ही रुलिंग प्लॅनेट्सची जुळवाजुळव करून एक मिनिटात तिला भारत सामना जिंकेल असे सांगितले होते. आमचे भावनाशी झालेले संभाषण आणि प्रश्नवेळेची रुलिंग कुंडली खाली देत आहोत. रुलिंग प्लॅनेट्स वरून एका मिनिटात कसे अचूक उत्तर देता येते ते त्यावरून समजेल.
19:37 भावना: kiwis kahi jinklay nahit aaj 19:39 me: हो ना 19:41 भावना: lankela harawaNa kathin jaNaar apalyala tumhi mandali ka prashna kundali udyachya match sathi? itaka karun tya pakaDyankaDun harayala nako 19:44 me: नाही अजून 19:46 भावना उद्या कोण जिंकेल हा प्रश्न नीट मनात धर आणि दोन पर्याय लिही भारत व पाकिस्तान आणि त्यांच्यापुढे नंबर लिही भावना: hayala, tumhi malach sankaTat padatay :D 19:47 me: रुलिंग वरून पाहू तुझ्या मनात जे येतील ते नंबर दे भावना: book warun dete me: नो नो नंबर नाही म्हणत भारत आणि पाकिस्तान लिही 19:48 त्यांच्या पुढे १ आणि २ असे नंबर टाक कुणाच्याही पुढे कुठलाही नंबर टाक भावना: aaNee ? 19:49 manat prashna dharu 19:50 me: नको मला नंबर सांग १ कोण आणि २ कोण भावना: 1 pak, 2 india 19:51 me: इंडिया जिंकणार भावना: AWESOME !!!! 19:52 me mhananar hote ki tumhi jar pakaDe jinaktil asa mhanale tar tumacha hya weLee bhavishya khoTa tharu det asa mala kadhich waTat nahi ki tumacha bhavishya khoTa tharawa. pan udyacha samana apan jinakalach pahije
| ||||||||||||||||||||||||||||||||||
हा प्रश्न आम्ही कुठल्याही प्रश्नकुंडलीच्या फंदात न पडता, सरळ रुलिंग प्लॅनेट्सवरून सोडवला. त्यासाठी प्रश्नवेळेचे रुलिंग प्लॅनेट्स घेतले.
प्रश्नवेळेचे रुलिंग प्लॅनेट्स असे होते -
लग्न- कन्या - बुध - ९
नक्षत्र - श्रवण - चंद्र -४
राशी - मकर -शनी- २१
वार -मंगळवार - मंगळ - ९
-----------------------
वार -मंगळवार - मंगळ - ९
-----------------------
एकूण - ४३ - ३ = ४० ( बुधाचे ३ वजा केले.)
पर्याय २ आहेत म्हणून चाळीस ची एक अंकी बेरीज ४ त्याला २ ने भागले की बाकी शून्य. म्हणजे शेवटचा पर्याय हे उत्तर. भावनाने लिहिलेल्या पर्यायात शेवटचा पर्याय भारताचा आहे. म्हणजे भारत जिंकणार हे उत्तर. ते ही एका मिनिटात.
असे सर्व आहे. असो.
एकंदरीत सर्व आनंदीआनंद झाला. तुम्हां सर्वांचेही हार्दिक अभिनंदन.
आणि हो,
पाकड्यांना जाताजाता भेटही द्यायला हवी. भोसडीचे आपले पाहुणे म्हणून आले. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. म्हणून पाकड्यांना आमच्यातर्फे ही प्रेमळ भेट.
आपला,
(आनंदित) धोंडोपंत












